“जालना जिल्ह्यातील हर घर नल योजना घोटाळ्याची राज्य सरकारकडून दखल;घोटाळा करणाऱ्या आकावर लवकरच होणार कारवाई”

सूर्योदय वृत्तसेवा (भाग ४)   पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचे …

Read more

गावात एक थेंब पाणी नाही पण पाणीपुरवठा विभाग व ग्रामपंचायत कार्यालयाने कागदोपत्री पाजले गावकऱ्यांना शंभर टक्के पाणी

  सूर्योदय वृत्तसेवा (भाग ३) हर घर नल योजनेत जालना …

Read more

जालना जिल्ह्यात हर घर नल योजनेत करोडो रुपयांचा घोटाळा; योजनेत भ्रष्टाचार करणारे अधिकारी कर्मचारी निलंबित होणार का?

भाग 2 सूर्योदय वृत्तसेवा जालना जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात हर घर …

Read more

जालना जिल्ह्यातील ग्रामसेवक,सरपंच तसेच हर घर नल योजनेत भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर सरकार गुन्हे नोंदवणार का?

सूर्योदय वृत्तसेवा  हर घर नल योजनेत ग्रामपंचायत व पाणीपुरवठा विभागाकडून …

Read more

३३ वर्षांनी एकत्र आले सुखापुरी हायस्कूल शाळेतील वर्गमित्र:जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी स्नेहसंमेलनाचा अनोखा सोहळा

सूर्योदय वृत्तसेवा अंबड तालुक्यातील सुखापुरी कदम येथील सुखापुरी हायस्कूल सुखापुरी …

Read more

गोंदी पोलीस आणि आपुलकी बेघर निवारा केंद्राच्या माध्यमातून ताटातूट झालेल्या मनोरुग्णाला मिळाला कुटुंबाचा आधार

जालना;मुलं चोरुन नेणारा चोरटा म्हणून नागरिकांनी एका परप्रांतीयाला पोलिसाच्या स्वाधीन …

Read more

विद्यार्थी मित्रांनो जीवनात सकारात्मकता अंगी बाळगायला हवीत -बाबासाहेब गोंटे

अंबड;विद्यार्थी मित्रांनो जिवन जगताना नेहमीच सकारात्मकता अंगी बाळगायला हवा. यासाठी मनातील नकारात्मक काढून टाकायला हवीत.तेंव्हाच खऱ्या अर्थाने आपल्याला यशाचा मार्ग शोधता येईल. असे आवाहन प्रसिध्द व्याख्याते बाबासाहेब गोंटे यांनी अंबड तालुक्यातील कर्जत येथील राजुरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात गुरूवारी (ता.6) दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभाप्रसंगी बोलताना केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ.राहूल डोंगरे तर प्रमूख छत्रपती संभाजी नगर येथील कॅन्सर हॉस्पिटलचे संचालक डॉ.धनंजय घुगे, प्रमूख व्याख्याते म्हणुन प्रसिद्ध वक्ते बाबासाहेब गोंटे प्रल्हाद उगले यांची प्रमूख उपस्थिती होती.पुढे बोलताना वक्ते बाबासाहेब गोंटे म्हणाले की, विद्यार्थ्यानी आपले उच्च ध्येय गाठण्यासाठी सतत आपले लक्ष अभ्यासावर केंद्रित करणे गरजेचे आहे.यासाठी मनात जिद्द, चिकाटी व परिश्रम करण्याची खरी गरज निर्माण झाली आहे.अभ्यासात सातत्य ठेवल्यास निश्चित यशाचे शिखर गाठता येईल. मात्र यासाठी प्रयत्नवादी व आशावादी राहायला हवे.असे आवाहन हि शेवटी बाबासाहेब गोंटे यांनी बोलताना केले. याप्रसंगी कार्यक्रमाला प्राचार्य विलास टकले, माजी चेअरमन विजयकुमार डोंगरे, सरपंच संजय काळूंके, चेअरमन ज्ञानेश्र्वर डोंगरे, माजी सरपंच श्रीहरी डोंगरे, ब्रह्मदेव मुंढे, प्रा.भरत शेरे, प्रा.ओमप्रकाश घुगे, भारत झरेकर,वीर, अशोक उगलेसह शाळेतील इयत्ता नववी, दहावी,अकरावी, बारावीचे विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य विलास टकले यांनी तर सूत्रसंचलन प्रा. सुभाष जीगे यांनी व शेवटी आभार वीर यांनी मानले.

error: Content is protected !!